बुधवार, दि.25 ऑक्टोबर 2017 पर्यावरणवादी डॉ. वंदना शिवा सह परंपरागत शेती चळवळीचे प्रणेते प्रकाश पोहरे, किशोर तिवारी यांनी घेतली विषबाधीत शेतकऱ्यांची भेट
बुधवार , दि .25 ऑक्टोबर 2017 पर्यावरणवादी डॉ . वं दना शिवा सह परंपरागत शेती चळवळीचे प्रणेते प्रकाश पोहरे , किशोर तिवारी यांनी घेतली वि षबाधीत शेतकऱ्यांची भेट 24 ऑक्टोबर ( प्रतिनिधी ) यवतमाळ : जिल्ह्यात कपाशी आणि सोयाबीनउार पडलेल्या अळींचा नायनाट करण्यासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या जाहल कीटकनाशकांच्या फउाारणीमुळे 23 शेतकऱ्यानाचा बळी गेला तर िउाषबाधेने ग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांची संख्या जउाळपास 700 च्या उार गेली आहे . यात काल आणखी तीन शेतकऱ्याना उपचारासाठी दाखल करण्यात आले . या गंभीर बाबीचा आढाउाा घेण्यासाठी आज जागतिक पर्याउारण तज्ञ डॉ . उांदना शिउाा नउाी दिल्ली यांचे सह परंपरागत शेतीच्या चळउाळीचे गाढे अभ्यासक प्रकाश पोहरे तसेच शेतकरी स्उााउालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिउाारी यांनी आज शासकीय रूग्णालयात उपचार घेत असलेल्या शेतकरी शेतमजुराची भेट घेऊन आस्थेने उाचारिपुस केली . याउोळी परंपरागत शेतीच्या चळउाळीचे गाढे अभ्यासक प्रकाश पोहरे तसेच शेतकरी स्उााउालंबन मिशनचे